आजची वास्तुतिथी मान्य केली की भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितिचं जास्त दुःख होत नाही म्हणून जी व्यक्ती आपली वास्तुतिथी स्वीकारुन पुढे चालत राहते त्याला परिस्थितीचं देणं घेणं नसते कारण याला माणसाच्या नशिबाचं माहिती नसते 4पण कर्माची परत फेड इथेच करावी लागते हे नक्कीच जाणून असते। बरोबर ना!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
>>Click here to continue<<
