भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर संयुक्त राष्ट्राचा अहवाल
👍आकडे बोलतात...
👉२४ टक्के लोकसंख्या ० ते १४ वर्षे वयोगटातील आहे.
👉१५-६४ वर्षांची संख्या सर्वाधिक ६४ टक्के आहे.
👉७१ वर्षे देशातील पुरुषांचे सरासरी वय आहे.
👉७४ वर्षे महिलांचे सरासरी वय आहे.
👉२००६-२०२३ दरम्यान २३ टक्क्यांनी बालविवाहांचे प्रमाण कमी झाले आहे.
👉८ टक्के (जगापैकी) प्रसूतीदरम्यानचे मृत्यू भारतात होतात. प्रसूतीदरम्यान मृत्यूचे प्रमाण भारतात घटलेले आहे.
>>Click here to continue<<