_*गरीब कुटुंबातून वर येऊन जिल्हा परिषद सदस्यापासून ते महाराष्ट्राचा उपुख्यमंत्रीपदापर्यंतचा आर.आर.आबांचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे..!*_
_*तंटामुक्त गाव अभियान, ग्राम स्वच्छता अभियान यांसारख्या अनेक मोठ्या योजना आबांनी राबवल्या. डान्सबार बंदी सारखा धाडसी निर्णय असो की त्यांच्या काळात त्यांनी पोलीस खात्यात केलेली मेगा भरती असो, आबा नेहमी ठाम निर्णय घेत राहिले. सहावेळा आमदार असूनही आबांनी कधी त्याचा गाजावाजा केला नाही, शेवटपर्यंत तेवढेच Down To Earth होते...!*_
_*अशा असामान्य व्यक्तीमत्वाला जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!!*_
*आज तुम्ही हवे होते आबा..!! 😢*
>>Click here to continue<<